Tag: TV serials

चॅनेल TRP’साठी झी मराठी घेणार जुन्या मालिकांचा आधार; ‘या’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाहिनीचा दर्जा टिकवायचा असेल तर टीआरपीच्या शर्यतीत कायम सक्रिय यासाठी विविध चॅनेल विविध शक्कल लढवीत असतात. तर ...

आता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’ चा भाग

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये मंदीचं वातावरण तयार झाले आहे. सर्वच क्षेत्रांवर त्याचा विपरीत परिणाम झाला ...

‘इश्कबाज’ फेम’ अभिनेत्रीने सांगितला तिचा कोरोनाबद्दलचा अनुभव. म्हणाली की……

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेणू पारिख करोनामुक्त झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज ...

येत्या २२ जुलैपासून पुन्हा सुरु होणार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सगळ्यांचा आवडता कार्यक्रम ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ...

रिया चक्रावर्तीची सुशांतसाठी भावनिक पोस्ट! काय लिहले आहे ते पाहा…

मुंबई । सुशांत सिंग ला जाऊन महिना झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूड क्षेत्रात खळबळ माजली आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस ...

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास पूर्ण, पोलीस म्हणाले..

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आज महिना झाला. गेल्या महिन्याभरापासून मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आत्महत्येप्रकरणी आवश्यक त्या ...

अभिमानास्पद!!!!डॉक्टर डॉन’ची सुद्धा करोना योद्धयांना मदत!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाउनमुळे सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण अनलॉक प्रक्रिया सुरु होताच सरकारने मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी ...

बॉलिवूडनंतर आता टेलिव्हिजन विश्वालाही धक्का, ‘या’ अभिनेत्याने केली आत्महत्या 

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. त्याने आत्महत्या ...

तू आत्महत्या का करत नाहीस? या प्रश्नावर भडकली अभिनेत्री 

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन। टीव्ही अभिनेत्री बेनाफ्सा सूनावाला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर टाकत असते. ...

हा सुप्रसिद्ध अभिनेता अभिनय सोडून जातो आहे आपल्या गावी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदी मुळे अनेक क्षेत्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

Page 1 of 2 1 2

Follow Us