Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चित्रपटावरुन कॉन्ट्रोवर्सी होणं बरं नाही; ‘द काश्मीर फाईल्स’वरील चर्चांवर नाना पाटेकरांचे परखड वक्तव्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 17, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
The Kashmir Files
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिलंय दिवसापासून चर्चेत आहे. दरम्यान प्रदर्शित झाल्यानंतर तर संपूर्ण देशभरात चर्चा आणि वाद सुरु झाले आहेत. या चित्रपटात काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचार आणि त्यांनी साहलेलं दुःख दर्शविण्यात आले आहे. दरम्यान या सिनेमाला टॅक्स फ्री घोषित करण्यात यावं यावरुन मोठे राजकारण सुरु झाले आहे. यानंतर महाराष्ट्रात झुंज, पावनखिंड आणि काश्मीर फाईल्स या सिनेमांवरुन सोशल मीडियावर विविध गटांमध्ये राजकारण तापले आहे. यावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Nana patekar (@nana.patekar)

दरम्यान पुण्यातील पत्रकार परिषदेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणले कि, चित्रपट जसा आहे तसा पाहा, त्यातली वस्तुस्थिती काहींना पटेल तर काहींना नाही. त्यामुळ गट- तट पडणं स्वाभाविक असलं तरीही त्यातून तेढ निर्माण व्हायला नको. इथले हिंदू- मुस्लीम इथलेच आहेत आणि त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. ‘द काश्मीर फाईल’ हा सिनेमा मी पाहिलेला नाही त्यामुळे मला त्यावर बोलता येणार नाही. परंतू एखाद्या चित्रपटावरुन कॉन्ट्रोवर्सी होणं बरं नाही. जी लोकं तेढ निर्माण करतात त्यांना ठामपणे प्रश्न विचारायला हवेत.

पुढे म्हणाले कि, सगळं काही छान सुरु असताना मध्येच कोणीतरी बिब्बा घालण्याचा प्रयत्न करतो. आपल्या लोकांना आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे पटतच नाही. अनेकदा याचा फायदा घेऊन काही लोकं आपली पोळी भाजून घेतात. आपण भारतीय आहोत त्यामुळे तुमची जात-धर्म हे घरी ठेवा. आपली लोकं परदेशात गेली की त्यांना आपण भारतीय आहोत हे आठवत पण मग इथे परत आल्यानंतर त्यांना जात आणि धर्म कसे आठवतात असाही परखड सवाल नाना पाटेकर यांनी विचारला.

Tags: instagramnana patekarPolitical ControvercyPress conferenceThe Kashmir Files
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group