Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जेव्हा मनमोहन देसाई यांनी घडवला इतिहास;चार दिग्गज गायकांनी गायले चक्क एकाच गाण्यासाठी

tdadmin by tdadmin
March 1, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । मनजीच्या नावाने फेमस असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता मनमोहन देसाई यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी वीसपेक्षा जास्त चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यापैकी बहुतेक सुपरहिट झाले आहेत. यातील एक हिट चित्रपट म्हणजे १९७७ साल चा ‘अमर अकबर अँथनी’. हा चित्रपट आजही लोकांच्या पसंतीस पडला आहे.या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषि कपूर, शबाना आझमी, परवीन बॉबी आणि नीतू सिंग महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले. ‘अमर अकबर अँथनी’ने अनेक पुरस्कार मिळावले. या चित्रपटाद्वारे मनमोहन देसाई यांनीही इतिहास रचला ज्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकत नाही. मनमोहन देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही तुम्हाला या इतिहासाबद्दल सांगत आहोत.

‘अमर अकबर अँथनी’मध्ये तीन भावांची कथा दाखविली जे बालपणात विभक्त झाले आणि तीन वेगवेगळ्या धर्मांच्या कुटुंबात गेली. “हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे हे” त्याचे गाणे हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. मनमोहन देसाई यांनी या गाण्यासाठी चार दिग्गज गायकाना एकत्र आणले.

AMAR AKBAR ANTHONY : released 42 years ago on 27 May 1977.

Shabana Azmi, Vinod Khanna, Neetu Singh, Rishi Kapoor, Parveen Babi, Amitabh Bachchan

@SrBachchan @AzmiShabana @chintskap pic.twitter.com/gVD2EzlrZX

— Film History Pics (@FilmHistoryPic) May 26, 2019

 

किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश आणि लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे मनमोहन देसाई यांनी प्रत्येक मुख्य अभिनेत्यासाठी एक गायक निवडला होता. अमिताभ बच्चन यांना किशोर कुमार, विनोद खन्ना यांचा आवाज मुकेश, ऋषि कपूर यांचा आवाज मोहम्मद रफी आणि तिनही प्रमुख अभिनेत्रीना लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता. या चौघांनी मिळून हे गाणे गायले आणि हे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले.

हे एकमेव गाणे आहे ज्यामध्ये चार दिग्गज गायकांनी आपला आवाज दिला आहे. मनमोहन देसाई यांच्यानंतर या योगायोगाची पुनरावृत्ती कधी झाली नव्हती. लोक अद्यापही हे गाणेलोकांना तितकेच आवडते जितके कि आधीच्या दशकात आवडत होते. मनमोहन देसाई १ मार्च १९९४ रोजी या जगाला निरोप देऊन गेले.

 

Tags: Amitabh BachhanBollywoodbollywood celibretyBollywood GossipsBollywood MoviesBollywood Newskishor kumarlata mangeshkarmanmohan desaiMohammad RafiMukeshrishi kapoorsingervinod khannaअमर अकबर अँथनीऋषि कपूरमनमोहन देसाईलक्ष्मीकांत-प्यारेलालविनोद खन्नाशबाना आझमी
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group