Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आशुतोष- अरुंधतीचा संसार फुलणार.. तर अनिरुद्ध- संजनाचा संसार तुटणार..?; मालिकेत नवा ट्विस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 17, 2023
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aai Kuthe Kay Karte
0
SHARES
68
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच टॉप वर असणारी मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या अनोख्या वळणावर येऊन पोहोचली आहे. अलीकडेच या मालिकेत अरुंधतीच लग्न एकदम शुमधडाक्यात पार पडलं. देशमुखांनी आनंदाने अरुंधतीची आशुतोषच्या घरी पाठवणी केली. यावेळी सगळेच भावुक झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अनेक वर्षांच्या सहवासानंतर अरुंधतीने शेवटी देशमुखांच्या घराचा निरोप घेतलाच. आता तीच एक नवीन विश्व आशुतोषसोबत ती तयार करते आहे. त्यांचा संसार आता हळूहळू फुलायला सुरुवात करतोय. तर दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजना यांचे वाद वाढले आहेत. येत्या काळात त्यांचे वाद घटस्फोटापर्यंत जाणार असे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आता अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नानंतर अनिरुद्ध आणि संजना यांचा संसार सुरळीत होईल असे चित्र अपेक्षित होते. पण झालं उलटंच. अरुंधती लग्न करून काय गेली अनिरुद्धचा पुरुषी अहंकार आणखीच दुखावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

त्यामुळे आता अनिरुद्ध आणि संजना यांच्यामध्ये एक नवा वाद सुरु झाला आहे. परिणामी एकीकडे अरुंधतीचा संसार नव्याने फुलणार तर, दुसरीकडे अरुंधतीला जाच करणाऱ्या अनिरुद्धचा संसार पूर्णपणे कोलमडणार आहे. मुख्य म्हणजे अनिरुद्ध आणि संजना यांच्यातील वादाचं कारणसुद्धा अरुंधतीचं लग्न हेच आहे.

View this post on Instagram

A post shared by marathi tv serials (@marathi.serials.trp)

अनिरुद्ध आणि संजना यांच्यात आशुतोष-अरुंधतीच्या लग्नावरून सुरु असलेले वाद प्रचंड विकोपाला जाताना दिसणार आहेत. अनिरुद्ध स्वतःची तुलना आशुतोषसोबत करू लागतो आणि यावेळी संजना म्हणते, ‘आशुतोष आणि तू या दोघांचा जवळपासही संबंध नाही’. हे ऐकून अनिरुद्धचा पारा जास्तच चढतो आणि मग काय दोघांमध्ये कडाक्याची भांडणं सुरू होतात.

View this post on Instagram

A post shared by entertainment TV Serial and movie (@marathi_entertainment__market)

याआधीदेखील या दोघांमध्ये वाद होते पण आताचे वाद टोकाला पोहोचणार आहेत. मुख्य म्हणजे संजना आणि अनिरुद्ध यांनी आधीच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मालिकेच्या येत्या भागांत अनिरुद्ध आणि संजना एकमेकांपासून वेगळे होऊन घटस्फोट घेताना दिसणार आहे.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram Poststar pravahtv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group